logo
  • Home
  • English
  • Hindi
  • Marathi
  • Tags
‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे, तर स्वतःच्या मनाने प्रेमाने शिस्त पाळणे व विचारांत लवचिक असणे

‘स्वातंत्र्य’ म्हणजे मनाला वाटेल तसे वागणे नव्हे, तर स्वतःच्या मनाने प्रेमाने शिस्त पाळणे व विचारांत लवचिक असणे

साक्षात मृत्यूपेक्षाही ‘शारीरिक व मानसिक क्लेश’ हाच मानवावर सत्ता गाजविणारा खरा हुकूमशाह आहे आणि ह्याचा नाश ‘श्रीश्‍वासम्’ने होतो.

साक्षात मृत्यूपेक्षाही ‘शारीरिक व मानसिक क्लेश’ हाच मानवावर सत्ता गाजविणारा खरा हुकूमशाह आहे आणि ह्याचा नाश ‘श्रीश्‍वासम्’ने होतो.

प्रत्येकाचे अंतर्मन इतके विशाल असते की विश्वातली प्रत्येक घटना ह्या अंतर्मनाशी निगडितच असते

प्रत्येकाचे अंतर्मन इतके विशाल असते की विश्वातली प्रत्येक घटना ह्या अंतर्मनाशी निगडितच असते

मन आणि बुद्धी जिथे एकत्रित कार्य करतात अशी जागा म्हणजे अंत:करण. हीच माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे कारण अंत:करणच मनुष्याला संपूर्ण शक्ती, सामर्थ्य देऊ शकतं!

मन आणि बुद्धी जिथे एकत्रित कार्य करतात अशी जागा म्हणजे अंत:करण. हीच माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे कारण अंत:करणच मनुष्याला संपूर्ण शक्ती, सामर्थ्य देऊ शकतं!

माझ्या मनाला शांत, एकचित्त करणे तसेच ज्याच्यामधून मांगल्य उप्तन्न होईल, आनंद निर्माण होईल असा विचार करणे हीच मनाला दिलेली सगळ्यात मोठी विश्रांती होय.

माझ्या मनाला शांत, एकचित्त करणे तसेच ज्याच्यामधून मांगल्य उप्तन्न होईल, आनंद निर्माण होईल असा विचार करणे हीच मनाला दिलेली सगळ्यात मोठी विश्रांती होय.